सुरेश धसांचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार:म्हणाले – संत असल्यासारखे वागू नका, तुम्ही एकदाही परभणीच्या भीमसैनिकांशी संपर्क केला नाही
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत गेलेल्या बळीच्या मुद्यावर भाजप आमदार सुरेश धस हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे यांच्यासह अनेकांनी सुरेश धस यांच्यासह सरकारवर हल्ला चढवला आहे. धससाहेब तेवढ्याच मोठ्या मनाने तूम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा…! फिट्टमफाट हिशोब होईल, अशी...