उपमुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही वीज तोडली, फडणवीसांविरोधात शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात तक्रार

Hingoli News : नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिशन आज संपत आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदतीसह काही सवलतींची घोषणा केली. दुसरीकडे वीजपुरवठ्यावरून शेतकरी नाराज असल्याचं चित्र आहे. सरकारने घोषणा करूनही वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकरी नाराज आहेत. आता एका शेतकऱ्याने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही वीज तोडली, फडणवीसांविरोधात शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात तक्रार

Hingoli News : नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिशन आज संपत आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदतीसह काही सवलतींची घोषणा केली. दुसरीकडे वीजपुरवठ्यावरून शेतकरी नाराज असल्याचं चित्र आहे. सरकारने घोषणा करूनही वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकरी नाराज आहेत. आता एका शेतकऱ्याने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.