पाकिस्तानपेक्षाही कमकुवत झाली टीम इंडिया:93 वर्षांत पहिल्यांदा 400 धावांनी पराभव, देशातच एका वर्षात दुसऱ्यांदा क्लीन स्वीप
दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा 2-0 असा धुव्वा उडवला आहे. गुवाहाटी कसोटीच्या पाचव्या दिवशी 549 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावात 140 धावांत सर्व गडी गमावले. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 408...