आशिया कप– भारत-पाकिस्तानात पहिल्यांदा फायनल होईल का?:टीम इंडियाला नवव्यांदा चॅम्पियन होण्याची संधी, श्रीलंका शर्यतीतून बाहेर
भारतीय संघ आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. बुधवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सुपर फोर सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. अंतिम फेरीत भारताचा सामना आजच्या पाकिस्तान-बांगलादेश सामन्यातील वि...