आसामात एकापेक्षा जास्त विवाह केल्यास तुरुंगवास:स्थानिक स्वराज्य निवडणूक लढवता येणार नाही, सरकारी नोकरी नाही; विधेयक मंजूर
आसाम विधानसभेने आसाम बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक, २०२५ मंजूर केले आहे. हा कायदा सहाव्या अनुसूची क्षेत्रांना आणि अनुसूचित जमाती वर्गाला लागू होणार नाही. सरकारच्या मते, या क्षेत्रांतील स्थानिक प्रथा लक्षात घेऊन सूट देण्यात आली आहे. विधेयकानुसार, पह...