भारत तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन:पहिल्यांदाच यजमान टीमने पटकावले जेतेपद, फायनलमध्ये विक्रमी 255 धावा केल्या, NZ चा 96 धावांनी पराभव
भारताने टी-२० विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. अहमदाबादमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ बाद २५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड १५९ धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या वि...