महिला विश्वचषक भारत-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द:भारताने 8.4 षटकात केल्या 57 धावा, 27 षटकात 126 धावांचे लक्ष्य
महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश आणि भारत यांच्यातील शेवटचा साखळी सामना अनिर्णित राहिला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने ९ विकेट गमावल्यानंतर ११९ धावा केल्या. डीएलएस पद्धतीने भारताल...