Maharashtra

विज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची कामे सकाळच्या वेळीच पूर्ण केली जाणार:वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता विज कंपनीचा निर्णय

मराठवाड्यात विज कंपनीच्या वतीन मान्सूनपुर्व कामे आता सकाळी सात ते आकरा यावेळेतच केली जाणार आहेत. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या तडाख्यात कर्मचाऱ्यांचा बचाव होणार असून नागरीकांनाही दुपारच्या वेळी सुरळीत विज पुरवठ्यामुळे दिलासा मिळणार आहे. मराठवाड्यात व...

संजय गायकवाडांच्या धमकीचा उलटा परिणाम!:'शिवाजी कोण होता?' पुस्तकाच्या प्रतींची 4 दिवसांत मोठी विक्री, पुनर्मुद्रण सुरू

दिवंगत कॉ. गोविंद पानसरे यांनी ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून महाराष्ट्रात सध्या मोठे राजकीय वादळ उठले आहे. मात्र, या वादाचा एक अनपेक्षित परिणाम समोर आला असून, अवघ्या ...

सडपातळच्या नादात ‘वेट लॉस’ इंजेक्शन ठरू शकते जीवघेणे:चरबीऐवजी शरीरातील उपयुक्त स्नायूंची 40 टक्क्यांपर्यंत घट; 50% रुग्णांना गंभीर त्रास

देशात आणि राज्यात सध्या झटपट सडपातळ दिसण्यासाठी “वेट लॉस इंजेक्शन्स’ घेण्याचे फॅड कमालीचे वाढले आहे. सोशल मीडियावरील सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सच्या जाहिरातींमुळे तरुण पिढी याकडे अधिक आकर्षित होत...

299 रुपयांचा ऑनलाइन ड्रेस पडला 1 लाखाला, मुंबईमध्ये नर्सला गंडा:सोशल मीडियावरील जाहिरात पाहून महिलेने केला होता ड्रेस बुक

ऑनलाइन माध्यमातून अवघ्या २९९ रुपयांचा ड्रेस खरेदी करण्याच्या नादात मुंबईतील एका खासगी रुग्णालयातील परिचारिकेची १ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. देवनार पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी...

राज्यावर पाणीटंचाईचे सावट:धरणांत केवळ 43 टक्के पाणी, पुण्यातील स्थिती चिंताजनक; राज्यात गेल्या वर्षी यंदाच्या तुलनेत हा साठा 7 टक्क्यांनी होता अधिक

राज्यात सूर्याचा पारा चढू लागल्याने धरणांतील साठा वेगाने खाली जात असून महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद झाले आहे. जलसंपदा विभागाच्या २५ एप्रिलच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील ३०२८ प्रकल्...

मराठीवरून सरकार व रिक्षा-टॅक्सी संघटनांची बैठक सुरू:चालकांचे परवाने 2 मे पासून रद्द करणे प्रस्तावित

राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुसंवाद निर्माण करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यावसायिक वाहन चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाम...

संधारण विभागाने खासगी शेतीत उभारला विनापरवानगी 60 लाखांचा बंधारा:छत्रपती संभाजीनगरच्या पळशीतील प्रकार, ग्रामसभेचा ठराव नाही; अडीच वर्षांत 11 लाखांच्या पिकांचेही नुकसान

जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेले अनुदान लाटण्यासाठी चक्क एका शेतकऱ्याच्या ३.५ एकर जमिनीवरच बेकायदेशीर बंधारा उभारला आहे. पळशी येथील राजीव देवलवार असे त्या पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. ते गंभीर आ...

जालन्यात 100 कोटी रु. किमतीची 11 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न:न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख उपअधीक्षकांसह 5 जणांवर गुन्हा

जालना शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेली ११ एकर जमीन हडपण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींचा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा न्यायालयाच्या आदेशावरून तत्कालीन दुय्यम ...

सोलापुरातील भोंदू मनोहरच्या आश्रमाची जमीन पत्नीच्या नावे:घोटी येथील गट नंबर 318 मध्ये दोन एकरांत दरबार, सत्संग हॉल, स्वतःसाठी निवास व्यवस्था

भविष्य सांगण्याच्या नावाखाली प्रसिद्धीला आलेल्या करमाळ्याच्या मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याने अल्पावधीत मोठी संपत्ती उभी केली आहे. घोटी येथे त्याची पत्नी रूपाली मनोहर भोसलेच्या नावे तब्बल २७ एकर शे...

‘बुक स्ट्रीट’ उपक्रमात 10 हजार वाचकांना माेफत पुस्तके:पुस्तकांनी गजबजला डोंबिवलीचा फडके रोड, मोबाइल विसरून हजारो हात रमले उपक्रमात

ज्या रस्त्यावर रोज वाहनांच्या हॉर्नचा गोंगाट असतो तिथे रविवारी पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटासोबत पानांची सळसळ ऐकू येत होती. निमित्त होते डोंबिवलीच्या सांस्कृतिक शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या ‘बुक स...

प्रगतिशील शेतकरी:संत्रा-मोसंबीच्या पट्ट्यात कांदा बियाणे, दीड एकरात 5 लाखांची कमाई; हिंगोलीच्या सुभाष गायकवाड यांचा यशस्वी प्रयोग

पारंपरिक पिकांच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी हवालदिल होत असताना, हिंगोलीच्या पारोळा येथील सुभाष गायकवाड यांनी मात्र "पॅटर्न' बदलून यशाला गवसणी घातली. वर्षाकाठी 12 एकरातून जेमतेम 8 लाखांचे उत्पन्न घेणाऱ...

मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकणे धोक्याची घंटा:उद्या शिवाजी महाराजांवर पडदा पडू शकतो, NCERT च्या निर्णयावर कल्पनाराजे भोसलेंचा संताप

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केंद्र सरकारविरुद्ध तीव्...

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही:कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो - धीरेंद्र शास्त्री

नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा साद...

मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'ची एकनाथ शिंदेंकडून पाहणी:म्हणाले - 'हा एक तंत्रज्ञानाचा चमत्कार', 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

पुणे प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या बोरघाटातील वाहतूक कोंडी आता कायमची इतिहासजमा होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे ९९ टक्के काम पू...

धीरेंद्र शास्त्री स्वत:च्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती:छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत संभाजी छत्रपती यांची टीका

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधाना...

महाराष्ट्रावर सूर्य कोपला!:परभणीत उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू, अकोल्यात पारा 46 वर जाण्याचा इशारा; अनेक शहरांत रस्ते सामसूम

महाराष्ट्रावर सध्या सूर्य कोपल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक शहरे उष्णतेच्या तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहेत. विदर्भ व मराठवाड्यासह अनेक शहरांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे दुपारपूर्व...