Maharashtra

संत तुकोबांच्या जयघोषाने दुमदुमली देहूनगरी!:टाळ-मृदंगाच्या गजरात बीज सोहळा पार; इंद्रायणी काठी भाविकांची गर्दी

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 378 व्या बीज सोहळ्यानिमित्त गुरुवारी अवघी देहूनगरी तुकोबांच्या जयघोषाने आणि भक्तिभावाने दुमदुमली. भजनी दिंड्यांचा रात्रभराचा जागर, काकडा आरती, महापूजा आणि टाळ-मृदंग-चिपळ्यांच्या साथीने होणाऱ्या हरिनामाच्या गजरात...

पासेस मिळत नसतील तर वानखेडे ताब्यात घ्या:भारत-इंग्लंड सामन्याआधी सभागृहात वातावरण तापले, शेलारांनी दिले स्पष्टीकरण

मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्याच्या पासेसवरून आज विधानसभा सभागृहात सत्ताधारी बाकांवरील आमदारांमध्येच खडाजंगी पाहायला मिळाली. "दोन पासेससाठी लोकप्र...

शरद पवारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता भरला उमेदवारी अर्ज:निवडणूक अधिकाऱ्यांनी घरी जाऊन केली प्रक्रिया पूर्ण, राजकीय इतिहासातली पहिलीच वेळ

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रत्येकी एक, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज ...

लहानपणी भुकेचे चटके सोसले, आता संसदेत जाणार:राज्यसभेच्या उमेदवारीनंतर ज्योती वाघमारे भावुक, एकनाथ शिंदेंचे मानले आभार

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार ज्योती वाघमारे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माध्यमांशी स...

अजित पवारांच्या अपघातामागे घातपाताचा संशय!:सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय घेणार पंतप्रधान मोदींची भेट, CBI चौकशीची करणार मागणी

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पवार कुटुंबियांनी गंभीर संशय व्यक्त केला असून, हा केवळ अपघात नसून घातपात असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सु...

अर्थसंकल्पीय अधिवेशन:राज्य सरकारकडून एनए टॅक्स रद्द, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहासमोर ठेवला. याचसोबत महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी...

बाभळी बंधाऱ्यातून 0.6 टीएमसी‎पाणी तेलंगणा राज्यासाठी सोडले‎:अभियंत्यांच्या उपस्थितीत बंधाऱ्याच्या 3 दरवाजांद्वारे 30 हजार क्युसेक विसर्ग‎

सर्वोच्च न्यायालयाच्या ‎निकालानुसार नांदेड जिल्ह्यातील ‎‎धर्माबाद तालुक्यातील बाभळी ‎‎बंधाऱ्याचे दरवाजे उघडून उपलब्ध ‎‎जलसाठ्यातून रविवारी (१ मार्च) ‎‎सकाळी ९.३० वाजता गेट क्रमांक २,‎३ व ४ मधून सुम...

चंद्रग्रहणामुळे घृष्णेश्वर मंदिरात उद्या चार तासांसाठी दर्शन बंद:दुपारी 3 पासून मंदिर बंद, सायंकाळी 7 नंतर दर्शन सुरू

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर मंगळवारी (३ मार्च) खग्रास चंद्रग्रहणामुळे दर्शनासाठी दुपारी तीनपासून सायंकाळी सातपर्यंत दर्शनासाठी बंद राहील. ग्रहणा...

संभाजीनगर पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या गटासाठी:सभापती-उपसभापती निवडीसाठी 10 मार्चला सभा

जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सभापती आणि उपसभापती निवडीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेल्या आदेशानुसार, ज...

दुजाभाव -होळी विशेष 4 रेल्वे पूर्णा, हिंगाेली, अकाेलामार्गे सोडणार:प्रवासी वाहतुकीतून 104 कोटी, पण विशेष रेल्वेतून संभाजीनगर वगळले

दक्षिण मध्य रेल्वे झाेनमध्ये प्रवासी तिकीट विक्रीतून दहाव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर झेप घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावरून एकही हाेळी विशेष रेल्वे साेडण्यात आलेली नाही. नांदेड विभ...

आपबिती... पाणी पिण्यासाठी बाहेर आले म्हणून माझा जीव वाचला:निष्पाप कामगारांचा बळी सुरक्षा मानके पाळली नसल्यानेच स्फोट

कमी पगार आणि सुरक्षेचा अभाव अशा दुहेरी संकटात काम करणाऱ्या ग्रामीण महिलांच्या आयुष्याचा खेळ मांडणाऱ्या स्फोटक कंपनीत भीषण दुर्घटना घडली. राऊळगाव, डोर्ली आणि वलनी परिसरातील महिला जेथे अवघ्या १३ ते २...

भावाचे अपत्य नसल्याच्या संशयातून अवघ्या 13 महिन्यांच्या पुतणीची काकाकडून खांडोळी:तुळजापुरातील घटना, मृतदेहाचे 7 तुकडे केले

भावजयीमुळे कुटुंबाची बदनामी झाल्याच्या रागातून माथेफिरू दिराने सख्ख्या भावाच्या १३ महिन्यांच्या मुलीला (पुतणी) शेतात नेऊन तिचा गळा आवळून खून केला. नंतर कोयत्याने तिच्या शरीराचे ७ तुकडे करून ते पोत्...

त्र्यंबकेश्वर - रोपवेने 3 तासांचे अंतर 11 मिनिटांत पार:पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे 550 कोटींचा प्रकल्प रखडला होता

त्र्यंबकेश्वर येथे अंजनेरीजवळील पेगलवाडी ते ब्रह्मगिरीदरम्यान ३.९३६ किमी लांबीच्या रोपवेच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे ३ तासांचे अंतर आता अवघ्या ११ मिनिटांत कापता येईल. यासोबतच वृद्ध व ल...

कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित आहेत का?:राज्यातील सर्व कार्यालयांचे होणार 'विशेष ऑडिट', 30 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी लागू असलेल्या 'पॉश' (PoSH) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आल्यानंतर, महार...

युद्धजन्य परिस्थितीमुळे 'उमरा' यात्रेकरू संकटात:महाराष्ट्रातील 50 हजार मुस्लीम भाविक सौदीत अडकल्याची भीती, प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू

रमजानच्या पवित्र महिन्यात 'उमरा' या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात गेलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ५० हजार ते १ लाख मुस्लिम बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आखाती देशांमधील बिघडलेली युद्...

कधी कधी आम्ही ठरवून सभागृह तहकूब करतो:विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी फोडले सत्ताधारी - विरोधकांतील गुपित

राजकारणात आरोप - प्रत्यारोप नेहमीच सुरू असतात. पण त्यानंतरही पडद्यामागे वेगळीच समीकरणे जुळत असतात. हीच समीकरणे उघड करणारे एक विधान विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. कधी कधी आम्ही...