Maharashtra

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त:नायगावात 'गार्ड ऑफ ऑनर'ने मानवंदना, 26/11 चे हिरो सदानंद दाते नवे डीजीपी

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला ३७.५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर आज सेवानिवृत्त झाल्या. मुंबईतील नायगाव पोलिस मैदानावर आयोजित एका सोहळ्यात त्यांना निवृत्तीनिमित्त 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन मानवंदना देण्यात आली...

सावित्रीबाई फुलेंचे जन्मगाव नायगावच्या नामांतराची मागणी:CM फडणवीस म्हणाले - ग्रामसभेने ठराव पाठवल्यास विनाविलंब निर्णय घेणार

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी म्हणजेच नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. "नायगावचे नामांतर सावित्रीबाईंच्या नावाने करावे अशी ...

मराठी साहित्य संमेलनाला गालबोट:संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला फासले काळे; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

साताऱ्यात आयोजित अखिल भारतीय मराठी संमेलनात आज एक खळबळजनक घटना घडली. या संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला आज एका व्यक्तीने काळे फासले. हा व्यक्ती रिपाइंचा कार्यकर्ता असल्याचा दा...

'बिनविरोध'साठी मनसेच्या पदाधिकाऱ्याचा मर्डर:आता ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा दावा होईल, खासदार प्रणिती शिंदे संतापल्या

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी मनसेच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी भाजपला आरोपीच्या पिंज...

देवा देता है तो छप्पर फाडके देता है!:छगन भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक, नायगावचे नाव क्रांतीज्योती सावित्रीनगर करण्याची मागणी

"आज सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी १५० कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे. मात्र, एक काळ असा होता की याच नायगावमध्ये सावित्रीबाईंचे घर उभारण्यासाठी आम्हाला २५-३० लाख रुपयांसाठीही सरकारी नियमांच...

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा:2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने बँकेकडून पीक कर्ज घेताना लागणारे तारण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. त्याचा राज्य...

भाजप प्रदेशाध्यक्षांचा अजित पवारांना थेट इशारा:तुम्ही नरेंद्र मोदी अन् देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षावर आरोप करत आहात हे लक्षात ठेवा!

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे केलेले आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेत. त्यांनी आज पत्र...

पवारांचे दात तोंडात नाही तर पोटात:फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेणारे गुंडांना तिकीट देतात, लक्ष्मण हाके यांचा अजित पवारांवर निशाणा

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुणे महापालिका निवडणुकीत गुंडांना तिकीट देण्याच्या मुद्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आ...

आता कुत्र्यांचे सर्वेक्षणही शिक्षकांच्या माथी:राज्यातील शिक्षण संचालनालयाचे आदेश; शिक्षक संघटनांकडून नाराजी व्यक्त

शैक्षणिक संस्थांच्या परिसरात आढळणाऱ्या भटक्या कुत्र्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये नोडल अधिकारी म्हणून मुख्याध्यापक तर सर्वेक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्यातील शिक्षण संचालनालयाने दि...

राहुल नार्वेकरांचे व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण:म्हणाले - माझे तिकडे जाणे अयोग्य होते, तर हरिभाऊ राठोड तिकडे पूजा करायला गेले होते का?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासोबतच्या वादाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे. मी पोलिंग स्टेशनवर जाणे अयोग्य होते, तर हरिभाऊ राठोड तिकडे कश...

राज्यसभेत वर्षात मोठी उलथापालथ:शरद पवारांसह राज्यातील सात खासदारांची निवृत्ती, महाराष्ट्रासह देशभरात सत्तासमीकरण बदलणार?

राज्यसभेच्या राजकारणात येत्या वर्षात मोठ्या उलथापालथी घडण्याची चिन्हे दिसत असून 2026 हे वर्ष संसदीय राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यसभेतील...

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:ठाकरेंनी हिंदुत्त्व सोडले, त्यांचे 8 उमेदवार मुस्लीम - भाजपचा हल्लाबोल; तर यांचे प्रवक्ते, नेत्याचे जावई मुस्लीम म्हणत ठाकरे गटाचे उत्तर

शहराच्या विकासाचा आरसा दाखवणारी आणि नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ देणारी दिव्य मराठी डिजिटलची खास मालिका ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ शहरभर चांगलीच गाजताना दिसत आहे. आम्ही प्रभाग क्रमांक...

हिंगोली 'साबांवि'च्या कार्यकारी अभियंत्यांचा तोंडी फतवा:विचारल्याशिवाय माहिती देऊ नका, धुळखात पडलेल्या इमारतीचे वृत्त लागले जिव्हारी

हिंगोली जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे वृत्त कार्यकारी अभियंत्याच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यांनी विचारल्याशिवाय कोणतीही माहिती देण्यात येऊ नये असे तोंडी फर्मान सोडले आहे. व...

60-65 नगरसेवक बिनविरोध कसे निवडून येतात?:संजय राऊतांचा भाजपला थेट सवाल, निवडणूक आयोगावरही टीका; अजित पवारांना शरद पवारांकडे परत येण्याचा सल्ला

राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडींवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काय म्हणून यांचं कर्तृत्व की त्यांना बिनव...

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 24 तासांत तापमानात वाढ:थंडी, ढगाळ वातावरणासह तापमान बदलाचा इशारा

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत अचानक आलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांची एकच धावपळ उडवून दिली. गुलाबी थंडी अनुभवत असलेल्या मुंबईकरांना सकाळपासूनच हवामानातील या बदलाचा फटका बसला. दक्षिण मुंबई ...

साहित्य संमेलनात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकास प्रवेश नाकारला:'खोल खोल दुष्काळ डोळे'वाले प्रदीप कोकरे यांना रोखले

साताऱ्यात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मोठ्या दिमाखात सुरुवात झाली असून, शहरात साहित्यिक, वाचक आणि मराठी भाषेप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. त...