Maharashtra

आदित्य ठाकरेंचं नाव का घेतलं?:निशिकांत दुबे यांच्या आरोपांवर राऊतांचा संताप; महिला आरक्षणावरूनही राऊत आक्रमक

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया देत जोरदार पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यामागे भाजपला कोणतेही कारण नव्हते, असे स्पष्ट करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. या संदर्भात ...

आमदार-खासदारांची पेन्शन कायमची बंद करा!:मनसेच्या माजी आमदाराची मागणी; करदात्यांच्या पैशांची नासाडी थांबवण्याचे आवाहन

देशाच्या राजधानीत सध्या संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असून यामध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना यांसारख्या विषयांवर चर्चा रंगली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माज...

राज्यातील 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या:जी. श्रीकांत 15 दिवसांतच पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये, विभागीय आयुक्त म्हणून रुजू होणार

राज्य प्रशासनामध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. कालच पाच अधिकाऱ्यांच्या बदली केल्यानंतर आज (१६ एप्रिल) पुन्हा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये...

'हे धर्मांतर नाही, तर राष्ट्राविरुद्ध रचलेला एक सुनियोजित कट':नाशिक TCS प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत मोठा आरोप

"नाशिक TCS मधले हे केवळ धर्मांतर नाही, तर राष्ट्राविरुद्ध रचलेला एक सुनियोजित डाव आहे," असा गंभीर आरोप सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणाने संपूर्ण देशाची सद्सद्व...

आदित्य ठाकरेंनी हिरोईनला मारले:लोकसभेत निशिकांत दुबेंचा आरोप; अरविंत सावंतांनी काढले गोध्रा प्रकरण, म्हणाले - 'तडीपारा'चे नाव घेऊ का?

संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर (नारी शक्ती वंदन विधेयक) चर्चा सुरू असताना आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वैयक्तिक आरोपांची मोठी चकमक उडाली. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी थेट आदि...

महाराष्ट्रात उष्णतेची लाट:विदर्भात सूर्याचा प्रकोप, अकोल्याचा पारा 44 अंश पार, जगातील उष्ण शहरांच्या यादीत गणना; प्रशासन हायअलर्टवर

राज्यात उन्हाचा तडाखा वाढतच चालला असून, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्र घामाघूम झाला आहे. विदर्भातील अकोला शहराने तर उष्णतेचे जागतिक विक्रम मोडीत काढले असून, ते जगातील सर्वाधिक उष्ण...

नाशिक TCS कांड:शाहरुखच्या पत्नीची वेगळी बाजू, म्हणाली- ते सहकाऱ्यांची फक्त थट्टा-मस्करी करायचे, धर्मांतरावरही स्पष्टीकरण

देशभर चर्चेत राहिलेल्या नाशिक TCS कांडात आता आणखी एक बाजू समोर आलीय. या प्रकरणातला संशयित आरोपी शाहरुखची पत्नी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली. तिने सर्व आरोप फेटाळले. धर्मांतरासारखा कोणताही प्रकार घड...

उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जात असतील तरच काँग्रेसचा पाठिंबा:इतर कोणत्याही प्रस्तावावर चर्चा आवश्यक; सपकाळांचा स्पष्ट इशारा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक अशी एकूण 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. भारत ...

बच्चू कडूंची एव्हरेस्टवर दमदार झेप:उणे 15 अंशात 5364 मीटरवर पोहोचत इतिहास रचला; राजकारणातून थेट हिमालयात

महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक आणि जनतेसाठी झटणारे नेते म्हणून ओळख असलेले बच्चू कडू यांनी यावेळी एक वेगळाच पराक्रम गाजवला आहे. 13 एप्रिल रोजी त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टच्या...

धर्मांतर प्रकरणावर नाशिक पेटलं:रणरणत्या उन्हात महिलांची आक्रमक बाईक रॅली; नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा एल्गार

नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ शहरातील वातावरण तापलेले असतानाच आज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत मोठी बाईक रॅली काढली. या रॅलीत शेकडो महिला, त...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर मोठा निर्णय:आरोग्य विभागाची नवी पॉलिसी जाहीर; बदल्यांसाठी नवे कडक नियम लागू

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्यांचे नवे धोरण जाहीर केले आहे. या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून या धोरणामुळ...

शेतमालाच्या गोण्यांचे वजन आता कमाल 50 किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश:सरकारचा मोठा निर्णय, जड गोण्या बंद

राज्यातील माथाडी कामगारांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या गोण्यांचे वजन आता कमाल 50 किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कांदा, ब...

स्वत:चा मतदारसंघ नसलेल्यांनी मतदारसंघाच्या पुनर्रचनेवर बोलू नये:उत्तर विरुद्ध दक्षिण वाद निर्माण करून देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न थांबवा- नवनाथ बन

उद्धव ठाकरे, संजय राऊत हे कधी मनपाची सुद्धा निवडणूक लढले नाही त्यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या बोलताना मतदारसंघ असे फोडले जातील तसे फोडले जातील असे सांगू नये. राऊत यांना स्वत:चा मतदारसंघ नाही. ...

कोयना बॅकवॉटर महोत्सव 2026:सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर नेण्यासाठी सज्ज; मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा

सातारा जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीने ‘कोयना बॅकवॉटर महोत्सव 2026’ हा एक मैलाचा दगड ठरणार असून, महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि नैसर्गिक पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे, असा विश्वा...

तर्कतीर्थांचे चिरंजीव वासुदेव लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन:वाई स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; मराठी विश्वकोश मंडळाचे होते माजी सदस्य

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी सदस्य वासुदेव लक्ष्मणशास्त्री जोशी (वय ८०) यांचे रविवारी (दि. १२) रात्री ८ वाजता वाई ये...

"आता 93 आलं, आता जायचं..":चारच दिवसांपूर्वी आशाताई सुधीर गाडगीळ यांना फोनवर म्हणाल्या- 'आम्ही यापेक्षा अधिक टिकतो असं नाही'

आपल्या दैवी सुरांनी अनेक दशके श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि भारतीय संगीत परंपरेत अढळ स्थान प्राप्त केलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने न...