युद्धाचा परिणाम थेट महाराष्ट्रावर, संभाजीनगरात कारखाने बंद होण्याच्या मार्गावर:मुंबईत 20 टक्के हॉटेल्स बंद, साठा संपण्याची भीती
मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता महाराष्ट्रात स्पष्टपणे दिसू लागले आहेत. या युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून एलपीजी आणि एलएनजी गॅसचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. या परिस्थितीचा परिण...