दुसऱ्या वनडेत भारताचा पराभव:आफ्रिकेने 4 विकेटने हरवले, मार्करामचे शतक, कोहली-ऋतुराजचीही शतके
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला ३५९ धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यात अपयश आले. बुधवारी रायपूरमध्ये पाहुण्या संघाने ६ विकेट गमावून ५० व्या षटकात लक्ष्य गाठले. संघाकडून एडेन मार्करामने शतक झळकावले, तर डेवाल्ड ब्रेव्ह...