Maharashtra

अदानी आणि सरकारविरोधात धारावीकर आक्रमक:5 एप्रिलनंतर 'धारावी बचाव आंदोलना'चा एल्गार! झोपडपट्टीवासीयांमध्ये संतापाची लाट

धारावीतील झोपडपट्टीवासियांना प्रत्येकी 500 चौ.फू.चे घर देण्याबाबत राज्य सरकार करीत असलेली टाळाटाळ, धारावीतील सर्व झोपडपट्टीवासियांना धारावीतच घरे देण्याचे आश्वासन राज्य सरकार अजूनही देत नाही. धारावीतील झोपड्या एसआरए अदानी कंपनी मोठ्या प्रमाणात अपा...

जन्मापासूनच माझ्या पाठीशी संघर्षय:माझ्या गप्प राहण्यातच जर एवढी ताकद असेल, तर बोलल्यानंतर काय होईल?- धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने गेल्या सव्वा वर्षापासून केवळ आमदार म्हणून कार्यरत असलेल्या धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मनातील खंत जाहीरपण...

चुकून दुसऱ्या 'फोन पे'ला गेलेले 80 हजार परत मिळाले:सायबर सेल हिंगोलीच्या प्रयत्नांना यश; नेमके काय घडले वाचा?

आईच्या उपचारासाठी पाठवले जाणारे 80 हजार रुपये चुकून दुसऱ्या फोन पे वर गेल्यानंतर हिंगोलीच्या सायबर सेलने तातडीने कारवाई करत 80 हजार रुपये परत मिळवून दिली आहेत अकोला जिल्हयातील जांब येथील अशोक सूर्...

अजितदादांच्या अपघाताचा मुद्दा संसदेत मांडला:डेप्युटी सीएमला न्याय मिळत नसेल, तर सामान्यांचे काय? सुप्रिया सुळेंचा सवाल

राज्याचे दिवंगत नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला जवळपास दोन महीने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही या घटनेचा तपास सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित...

साताऱ्यात होणार 15 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन:यशस्वी करण्याचा युवा कार्यकर्त्यांचा संकल्प, नियोजनाचा आराखडा तयार

विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्या सातारा जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा उत्साहात संपन्न झाला. सातारा पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचं आयोजन केलं जाणार आहे. या स...

राज्यातील गरजू कुटुंबांना मिळणार हक्काचे घर:1 जानेवारी 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवर असलेली अतिक्रमणे नियमानुकूल केली जाणार, शासनाचा निर्णय

महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू कुटुंबांना हक्काचे घर देण्यासाठी फडणवीस सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, याअंतर्गत 1 जानेवारी 2011 पर्यंत सरकारी जमिनीवर झालेली व सध्या अस्तित्वात असलेली अतिक्रमण...

IAS कुणाल कुमार यांची अचानक स्वेच्छानिवृत्ती:सरकारने आदेशही काढले; कुमार हे दिवंगत अजित पवार यांच्या 'गुडबुक'मधील अधिकारी

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'गुडबुक'मध्ये राहिलेले धडाकेबाज आयएएस अधिकारी कुणाल कुमार यांनी आज अचानक प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. ते मार्च अखेरनंतर स्वेचा सेवानिवृत...

खरात प्रकरणात राजकीय भूकंप; सुषमा अंधारेंचा फोटोबॉम्ब:हा भस्मासूर कोणी पोसला? फोटो दाखवत सत्ताधाऱ्यांना घेरलं

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असतानाच आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिक पोलिस आय...

सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्णय:कथित व्हिडिओ प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळांना दिलासा; तातडीने राजीनामा घेतला जाणार नाही

मुंबईत सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या कथित व्हिडिओ प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात झिरवाळ यांचा तातडीने राजी...

पालकमंत्री झिरवाळांच्या ऑनलाईन बैठकांचे गुपित कायम:हिंगोलीत त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली सर्व कामे रद्द करण्याची मागणी

हिंगोली जिल्ह्यात केवळ ध्वजवंदनासाठी येणाऱ्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या घेतलेल्या ऑनलाईन बैठकांचे गुपित कायम आहे. जे नाशिकला पोहोचले त्यांचीच कामे मंजूर झाल्याची चर्चा स...

तंबाखू, गुटखा खाणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही:कर्तव्यावर असताना तंबाखू, गुटखा सेवन करणाऱ्या १३ शासकीय कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

हिंगोली जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांमधून कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर १३ जणांकडे गुटखा व तंबाखुच्या पुड्या आढळून आल्या आहेत. तर हे कर्मचारी कार्यालयात काम करीत असताना गुटखाचे सेवन करीत असत...

राज्यात लॉकडाऊन लागणार नाही:अफवा पसरवणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट् केले आहे. केंद्राने सद्यस्थितीवर भाष्य करताना लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामु...

हाय-प्रोफाईल लोकांसाठी निष्ठेचा बळी?:प्रियांका चतुर्वेदींची तुलना राऊतांशी होऊच शकत नाही! उरल्या-सुरल्या शिवसैनिकांनी आत्मचिंतन करावे- नरेश म्हस्के

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्...

कांदा प्रश्नावर विधानभवनात बैठक:कांदा उत्पादकांच्या मदतीसाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी - मुख्यमंत्री फडणवीस

दरवर्षी कांद्याचा प्रश्न राज्यात उपस्थित होत असतो. या प्रश्नावर कायम स्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. सद्यस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी लागणार आहे. यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव...

राज्यातील टपाल अन् पासपोर्ट कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी:सायनाईड मिश्रित आरडीएक्स असल्याच्या ईमेलने खळबळ, यंत्रणा सतर्क

राज्यातील टपाल कार्यालय पासपोर्ट कार्यालय सायनॉईड विषारी वायू मिश्रीत आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा ईमेल बुधवारी (ता. 25) टपाल कार्यालयास प्राप्त झाला असून त्यामुळे बहुतांश ठिकाणी टपाल कार्...

38 आमदारांनी भोंदू खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या:अशोक खरात जिवंत राहील याची व्यवस्था करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज भोंदू अशोक खरातला कोणत्याही स्थितीत जिवंत ठेवण्याची मागणी केली. अशोक खरातला महाराष्ट्रातील मागील 20 वर्षांच्या राजकारणाची इ...