Maharashtra

स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा:फिर्यादीने तक्रार मागे घेतली; विरोधातील कार्यवाही रद्द

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित मानहानी प्रकरणात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक न्यायालयाने या प्रकरणातील संपूर्ण कार्यवाही अधिकृतपणे रद्द केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निकाल लागल्याचे स्...

समाज कल्याण विभागाच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा:सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांचे आवाहन

समाज कल्याण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी इच्छुकांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यां...

स्पर्धा परीक्षेत यशासाठी कठोर परिश्रमाची गरज:अभ्यासात सातत्यही महत्त्वाचे, डॉ. रामेश्वर शिंदे यांचे प्रतिपादन

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमा सोबतच नियोजन व अभ्यासात सातत्य ठेवण्याची गरज असल्याचे मत डॉक्टर रामेश्वर शिंदे यांनी हिंगोली येथे व्यक्त केले. ए. बी. एम. इंग्लिश हायस्कूल येथे ...

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट!:ही माहिती चुकीची व तथ्यहीन, मंत्री अदिती तटकरेंनी फेटाळला दावा

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची सुरुवात करण्यात आली व त्यानंतर विधानसभेत महायुतीला बहुमत मिळाले होते. मात्र...

नांदेड - लातूर रेल्वे मार्गाला मिळणार गती:अशोक चव्हाण यांनी दिली आनंदाची बातमी; रेल्वे मंत्रालयाचा 'फायनल लोकेशन सर्व्हे' पूर्ण

भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड - लातूर रेल्वे मार्ग प्रकल्पाचा 'फायनल लोकेशन सर्वे' पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. यामुळे मराठवाड्याचा विकास व दळणवळणासाठी अत्यंत महत्त्व...

धनगरवाडी विहीर गैरव्यवहार प्रकरण:तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची शेतकऱ्यांची मागणी, विहीर आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी सिंचन विहीर गैरव्यवहार प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात उर्वरीत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्...

पोलिस दलासाठी सरकार संवेदनशील होणार का?:आदित्य ठाकरेंचे CM देवेंद्र फडणवीसांना निवेदन; पोलिसांसाठी घरे, दंडात्मक शुल्कात दिलासा देण्याची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत पोलिस दलाशी संबंधित काही महत्त्वाच्या मागण्या पुन्हा एकदा मांडल्या आहेत. सेवानिव...

पुण्यातील महामार्गाला अजितदादांचे नाव द्यावे:रोहित पवारांची नितीन गडकरींकडे मागणी; संसदेतही अपघातावर बोलू दिले नाही- पवार

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. बारामती विमानतळावर झालेला अपघात हा घातपात होता की अपघात? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. याच ...

संभाजीनगरात वंचित बहुजन आघाडी आक्रमक:मोदी हटाव, देश बचाव म्हणत रास्ता रोको; पोलिस मोदींचा प्रतिकात्मक पुतळा घेऊन पळाले

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील क्रांती चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. "मोदी हटाव, देश बचाव" अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणा...

एकनाथ खडसेंच्या अडचणीत पुन्हा वाढ:राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणात जमिनीच्या व्यवहारावर संशय; एसआयटी चौकशीचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याभोवती नव्या वादाची छाया निर्माण झाली आहे. मुक्ताईनगर परिसरातील जमिनीच्या व्यवहारासंदर्भात गंभीर आरोप झाल्यानंतर राज...

राज्य कर्जबाजारीच्या आरोपांवर फडणवीसांचे प्रत्युत्तर:प्रभूंच्या संपत्तीचा दाखला; महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ऑस्ट्रिया, थायलंड, फिलिपिन्सपेक्षाही मोठी

राज्याच्या अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना ठामपणे उत्तर दिले. विधानसभेत बोलताना त्यांनी राज्यावर वाढलेल्या कर्जाच्या मुद्द्यावरून वि...

विधिमंडळ कामकाज:महाराष्ट्र वेगळा देश असता तर जगातील तिसावी मोठी अर्थव्यवस्था ठरला असता, मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा

राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. विधिमंडळाच्या सभागृहात आज अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा आणि मतदानाच्या प्रक्रियेचा पहिला दिवस सुरू होत आहे. सरकारने सादर केलेल्या विविध विभागांच्या...

विधानसभेत आता दररोज 5 लक्षवेधी सूचना मांडल्या जाणार:सर्वपक्षीय आमदारांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय, ग्रामीण भागातील प्रश्न छोटे पण महत्त्वाचे- आमदार पाचपुते

महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजात आता महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळणार आहे. सर्वपक्षीय आमदारांची आग्रही मागणी मान्य करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दररोज 5 लक्षवेधी सूचना घेण्याचा ...

युद्धाचा परिणाम थेट महाराष्ट्रावर, संभाजीनगरात कारखाने बंद होण्याच्या मार्गावर:मुंबईत 20 टक्के हॉटेल्स बंद, साठा संपण्याची भीती

मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता महाराष्ट्रात स्पष्टपणे दिसू लागले आहेत. या युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून एलपीजी आणि एलएनजी गॅसचा...

सोशल मीडियातील बदनामीवर सरकार कठोर:कायदेशीर तरतुदी तपासण्यासाठी DG च्या नेतृत्वात समिती, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या बदनामीविरोधात कायदेशीर तरतूद करण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती सरकारल...

आता पुन्हा चूल पेटवण्याची वेळ येणार का?:गॅस टंचाईवरून सतेज पाटील यांचा सरकारवर संताप; परराष्ट्र धोरणावरही टीका

इराण-इस्रायल संघर्षाचे परिणाम आता भारतातही दिसू लागले असून एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे चित्र आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी स...