बाबासाहेबांचे नाव घ्यायला लाज वाटते का?:ज्यांना लाज वाटते, त्यांना देशात राहण्याचा अधिकार आहे का? विजय वडेट्टीवारांचा महाजनांवर संताप
नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे रणकंदन माजले आहे. या प्रकरणावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, विरोधी पक्...