ठाणे बाळासाहेबांचं शहर; म्हणूनच वाद टाळले:ठाण्यावर फडणवीसांचा सविस्तर खुलासा; शिवसेनेसाठी भाजपनं नमतं घेतल्याची कबुली
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. काही शहरांमध्ये मोठ्या पक्षांनी युतीचा मार्ग स्वीकारला आहे, तर काही ठिकाणी प्रत्येक पक्षाने आपली ताकद स्वतंत्रपणे आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या प...