गडचिरोलीत नक्षलवादाचे कंबरडे मोडले, आता उरले फक्त सात!:येत्या 31 मार्चपूर्वीच नक्षलवाद मुक्तीचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला दृढ विश्वास
गडचिरोलीत १९८० च्या सुमारास नक्षली प्रथम आले. सुरुवातीला नक्षल्यांचीच दहशत होती. परंतु आता केंद्र आणि राज्य सरकारांच्या कठोर भूमिकेमुळे देशातून तसेच महाराष्ट्रासह नक्षल प्रभावित राज्यातून नक्षलवादाचे कंबरडे मोडले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ३१ मार्च य...