1964 मध्ये बांधलेल्या जि. प. शाळेत विद्यार्थ्यांचे जीव मुठीत घेऊन शिक्षण, इमारतही झाली जीर्ण, 95 विद्यार्थी घेताहेत शिक्षण
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बिओटी तत्त्वावर शाळा उभारणीचा घाट घातला असल्याने, कर्जत जिल्हा परिषद शाळेला अद्याप नवीन इमारत मिळालेली नाही. या शाळेचे बांधकाम १९६४ मध्ये झाले असल्याने, या इमारतीच्या निर्लेखनाचा प्रस्तावही पाठवला आहे. परंतु, अद्याप प्रशासनाने मंजुरी दिली नाही. या शाळेची इमारत जीर्ण झालेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच या शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे. सोमवारी परतीच्या पावसामुळे शााळेच्या...