1964 मध्ये बांधलेल्या जि. प. शाळेत विद्यार्थ्यांचे जीव मुठीत घेऊन शिक्षण, इमारतही झाली जीर्ण, 95 विद्यार्थी घेताहेत शिक्षण

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बिओटी तत्त्वावर शाळा उभारणीचा घाट घातला असल्याने, कर्जत जिल्हा परिषद शाळेला अद्याप नवीन इमारत मिळालेली नाही. या शाळेचे बांधकाम १९६४ मध्ये झाले असल्याने, या इमारतीच्या निर्लेखनाचा प्रस्तावही पाठवला आहे. परंतु, अद्याप प्रशासनाने मंजुरी दिली नाही. या शाळेची इमारत जीर्ण झालेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच या शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे. सोमवारी परतीच्या पावसामुळे शााळेच्या...

श्रीगोंद्यात प्रतिभा पाचपुते यांच्याच उमेदवारीवर भाजप पक्षश्रेष्ठी ठाम:मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांच्या उमेदवारीसाठीचे पाचपुते यांचे प्रयत्न निष्फळ

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत श्रीगोंदे मतदारसंघातून आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, आपल्याऐवजी मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आ. पाचपुते व प्रतिभा पाचपुते यांनी तातडीने मुंबई गाठत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मात्र, प्रतिभा पाचपुते यांच्या उमेदवारीच भाजप पक्षश्रेष्ठी ठाम असल्याची माहिती सूत्रांनी...

27 मते घेत तृप्ती शिंदे मुख्यमंत्री, तर शौर्य फाळके उपमुख्यमंत्री:विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक, मठपिंप्री जिल्हा परिषद शाळेत मतदान प्रक्रिया

अहिल्यानगर तालुक्यातील मठपिंप्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पध्दतीने निवडणूक घेऊन निवड करण्यात आली. शंभर टक्के मतदान झाले. यात मुख्यमंत्रिपदी तृप्ती विजय शिंदे हिची, तर उपमुख्यमंत्रिपदी शौर्य रोहन फाळके याची निवड करण्यात आली. सध्या राज्यात निवडणुकीचे पडघम वाजत असतांना मठपिंप्री शाळेत स्वीप कक्ष अहिल्यानगर – शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती अभियान अंतर्गत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक २०२४-२५ आयोजित केली...

दिव्य मराठी अपडेट्स:विधानसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरवात, उमेदवारांकडे फक्त सहा दिवस

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स आघाडीतील वाद मिटवण्यासाठी काँग्रेसची थोरातांकडे जबाबदारी मुंबई – महाविकास आघाडीतील मित्रपक्ष उद्धवसेना व काँग्रेस यांच्यात विदर्भ व मुंबईतील काही जागांवरून पेटलेला वाद टोकाला गेला आहे. मुंबईत समन्वय समितीच्या अनेक बैठका होऊनही त्यावर तोडगा निघत नाही. त्यामुळे निवडणूक जाहीर होऊन 5 दिवस उलटले तरी अजून...

हिंगोली जिल्ह्यात भुकंपाचा सौम्य धक्का:केंद्रबिंदू नांदेडमध्ये, सकाळी 6.52 वाजता 3.8 रिश्‍टर स्केलची नोंद, भीतीमुळे नागरिक घराबाहेर

हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी तालुक्यातील काही गावांना मंगळवारी ता. 22 सकाळी 6.52मिनीटांनी भूकंपाचा धक्का जाणवला असून यामुळे नागरीकांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू नांदेड असून त्या ठिकाणी 3.8 रिश्‍टर स्केलची नोंद झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सुत्रांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षात भूकंपाच्या धक्यांमधून वाढ झाली आहे. 2 रिश्‍टर स्केल पासून ते 3.8 रिश्‍टर स्केल पर्यंतचे भूकंप...

मेळघाट मतदारसंघावर शिंदे सेनेचा दावा; समीकरण बदलणार:विद्यमान आमदार राजकुमार पटेल शिंदे सेनेच्या वाटेवर

अमरावती मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. राजकुमार पटेल हे प्रहार सोडून शिंदे सेनेच्या वाटेवर असून, त्यांचा काही कारणांमुळे अजूनही अधिकृत शिंदे सेनेत प्रवेश झाला नाही. त्यांनी प्रहारला सोडचिठ्ठी दिल्याचे जवळपास निश्चित झाले. प्रहारचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी मेळघाटात पटेल यांच्याविरोधात उमेदवार देऊ असे म्हटले आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेकडून पटेल यांना उमेदवारी देण्यात आली, तर भाजपला...

निष्ठावंतांना डावलून उद्धवसेनेत भाजपतून आयातांना उमेदवारी:संभाजीनगरात 5 पैकी 4 मतदारसंघात हीच रणनीती, स्थानिकांमध्ये नाराजी‎

‘गद्दार विरुद्ध खुद्दार’ आणि ‘पचास‎खोके सब ओके’ असा आक्रमक‎प्रचार करणाऱ्या उद्धवसेनेने‎विधानसभा निवडणुकीत भाजपतून‎आयात शिवसैनिकांना उमेदवारी‎देण्याची रणनीती आखल्याने‎निष्ठावंतांमध्ये नाराजी आहे.‎उद्धवसेना संभाजीनगरातील ९ पैकी ६‎जागा लढवणार आहे. त्या पाचही‎जागांवर निष्ठावंतांना डावलून‎भाजपतील आयातांना उमेदवारी‎दिली जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे‎कठीण‎ काळातही सामान्य कार्यकर्ते‎कुठे कमी पडले नाही. संकटाच्या‎काळातही पक्षाशी एकनिष्ठ‎राहणाऱ्यांना अशीच फळे मिळणार‎ का, असा प्रश्न मूळ शिवसैनिक ‎विचारत आहेत.‎ पश्चिम विधानसभा : मतदारसंघात‎बन्सीधर गांगवे ३०...

एजंट रेश्मा नऊ वर्षांपासून ट्रॅव्हल्सने नाशिकहून शहरात आणत होती ड्रग्ज:नाशिकच्या सप्लायरला ठोकल्या बेड्या, आणखी मोठे मासे मोकाटच

शहरात सुरू असलेल्या नशेखोरीत भर घालणाऱ्या सिरप औषधींच्या बाटल्या विक्रीवर एनडीपीएस पथकाने छापा मारला होता. या प्रकरणात तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, २०१५ पासून म्हणजे मागील ९ वर्षांपासून खासगी ट्रॅव्हल्सने नाशिकहून हे ड्रग्ज छत्रपती संभाजीनगर शहरात आणले जात होते आणि ते किलेअर्क, बायजीपुरा भागात विकले जात होते, अशी धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. या प्रकरणात एजंट रेश्मा अंजुम सय्यद...

दिव्य मराठी वाचकांचा मेगा सर्व्हे-2024:आता चालणार मतदारांची मर्जी

गेली 5 वर्षे राजकारण्यांनी आपल्या मर्जीने महाराष्ट्र चालवला. मात्र आता 9 कोटींहून अधिक मतदारांची मर्जी चालणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यात नवे सरकार स्थापन करण्यासाठी हे मतदार मतदान करतील. या निमित्ताने दिव्य मराठी आपल्या वाचकांना ‘महाराष्ट्राचे महाभारत – 2024 मेगा सर्व्हे’च्या माध्यमातून एक संधी उपलब्ध करून देत आहे. याद्वारे तुम्ही आपल्या अपेक्षा, ज्वलंत मुद्दे सर्वच राजकीय पक्ष, नेत्यांपर्यंत पोहोचवू शकता....

एससी राखीव 25 जागांमुळे वाढणार महायुतीची चिंता:2019 विधानसभा अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांवर पक्षनिहाय स्थिती

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या विधानसभेच्या २५ जागांवर महायुतीमध्ये मोठी चिंतेची स्थिती आहे. कारण लोकसभेला महाविकास आघाडीला यापैकी १७ विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळाली होती. शिंदेसेनेला एकाही जागेवर आघाडी मिळाली नव्हती. विशेष म्हणजे मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी राखीव मतदारसंघात उमेदवार देणार नाही, असे जाहीर केले आहे. मात्र, कुणाला पाडायचे, हे निश्चित सांगू असे म्हटले आहे. जरांगे यांचा आतापर्यंतचा रोख...

-